सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
राज्यात सत्ताबदल झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याचे भाग्य मात्र बदलल्याचे दिसून येत नाही. राज्य सरकारकडून दोन्ही विभागांसाठी मंजूर १०० कोटी रुपयांचा विशेष निधी अद्याप मिळालेला नाही. ...
अंजुमन स्कूलने जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी नागपूर माध्यमिक स्कूलचा ६-० ने धुव्वा उडवित एकतर्फी विजयाची नोंद केली. ...
उपराजधानीतील वाहतूक कोंडी, पार्किंग, रखडलेले प्रकल्प, अतिक्रमण इत्यादी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन समितीने ... ...
१९९१ चे वर्ष होते़ चारदा खासदार राहिलेल्या माझ्या आईने म्हणजे प्रेमलाताई यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.. ...
सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेल्या नेत्यांची खुली चौकशी करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सज्ज आहे. ...
देशात सर्वात प्रथम विरोधी पक्ष नेतेपदाला संवैधानिक दर्जा मिळवून देण्यासाठी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रातच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात .. ...
जीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले. ...
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी ... ...
के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ... ...
२००९ सालापासून नागपूर जिल्ह्यातील ११ सहकारी पतसंस्था बंद असल्यामुळे ६० हजार ठेवीदार वाऱ्यावर असल्याची तक्रार शासनाने गंभीरतेने घेतली आहे. ...