मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर-मुंबई रेल्वेगाड्या आज धावणार इगतपुरीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:15 PM2019-07-02T12:15:27+5:302019-07-02T12:17:31+5:30

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत.

Due to heavy rains in Mumbai, the Nagpur-Mumbai train will run today to Igatpuri | मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर-मुंबई रेल्वेगाड्या आज धावणार इगतपुरीपर्यंत

मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर-मुंबई रेल्वेगाड्या आज धावणार इगतपुरीपर्यंत

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई-नागपूर गाड्या सुटणार नाशिकरोडहूनरेल्वे वाहतूक विस्कळित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत.
आज (दि. २) ची मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस या दोन गाड्या नाशिकरोडहून सुटतील. याखेरीज मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना इतगतपुरी येथेच थांबवण्यात येत आहे.
ढगाळ हवामान व संततधार यामुळे मुंबई विमानतळावरील दृष्यतामान कमी झाल्याचा फटका अनेक उड्डाणांना बसला असून कित्येक उड्डाणे विलंबाने होत आहेत.

Web Title: Due to heavy rains in Mumbai, the Nagpur-Mumbai train will run today to Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.