जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अनावश्यक कागदपत्रे न मागण्याबाबत १६ जुलै रोजी आदेश काढला असतानासुद्धा बँकेकडून वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांद्वारा प्राप्त होत होत्या. त्यामुळे बुधवारी भाजयुमो कार्यकर्ते बँकेत धडकले. शाख ...
जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरापर्यत १०८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ११७ दिवसांत २०५६ पोहोचली आहे. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण संख्या ५८ झालेली आहे. ...
राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, ...
ही फाईल समोर आल्यानंतर वैयक्तिक शौचालयांचे लक्ष्य किती, प्रत्यक्षात किती झाले, याचे क्रॉसचेक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एसआय, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, लेखाधिकारी, आॅडिटर, उपअभियंता, अभियंता यांच् ...
‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हटले जात असले तरी आरोग्य विभागात ही स्थिती नाही. सध्याच्या संकटकाळात डॉक्टर ते स्वच्छता कामगारापर्यंत हे ‘कोरोना वॉरिअर्स’ आहेत. त्यांच्यावर कामांचा प्रचंड ताण आहे. त्याला कारणही रिक्त पदांचा अनुशेष हेच आहे. आतापर्यंत पदभरती झाले ...
बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आह ...
जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ...