Maharashtra (Marathi News) नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...
राजभवनाचा राजकीय आणि गुंडाचा अड्डा त्याकाळात झाला होता. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? असा सवाल त्यांनी विचारला. ...
जे सरकारच्या विरोधात जातील, सरकारविरोधात बोलतील त्यांच्या दारात, घरात ईडी, सीबीआय पोहचते असा आरोप राऊतांनी सरकारवर केला. ...
ललित पाटील गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने ताे पळाला कसा? ...
आव्हाड यांच्या पोस्टमधून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची थकीत जीएसटी रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे. ...
राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ नंतर राज्यातील राजकारण अनपेक्षितपणे बदलले आहे. ...
आता जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. ...
जर अशाप्रकारे वाद करायचे असतील तर तुम्ही बाहेरच्यांना कशाला बोलवता? असा संतप्त सवाल प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. ...
आता महिन्याला ३२ लाख ६४ हजारांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. ...