सतरा सदस्यीय सिंदेवाही नगरपंचायतमध्ये ११ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक आहे. आतापर्यंत भाजपचा नगराध्यक्ष होता. अडीच वर्षानंतर महिला (ओबीसी) साठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाले. २४ जूनला निवडणूक निश्चित झाली. दरम्यान मोठ्य ...
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे वर्धा व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त वतीने शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक र ...
आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या ने ...
सिमेंटीकरणाच्या काळात विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्ग भकास केल्या जात आहे. परिणामी निसर्गचक्रही बदलल्याने त्याचे परिणाम सजिव सृष्टीला भोगावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे ऋृतुनेही कालमान बदलले आहे. त्यासाठी आता निसर्गाला वाचविण्या ...
शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तात्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून यामुळे शेतकºयांना मोठा दिल ...
महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ग्रामीण व शहरी भागात बचत गटांचे जाळे विणल्या गेले आहे. याच्या माध्यमातून महिलांनी आपल्या विकासवाटाही शोधल्या असून महिला बचत गटासाठी भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिपरी ग्रामपंचायतच्या परिस ...
धकाधकीचे जीवन व कॉँक्रिटचे जंगल आता सर्वांनाच नकोसे होत चालले असून मनाच्या शांतीसाठी सर्वांची निसर्ग सानिध्याकडे ओढ वाढली आहे. याचीच प्र्रचिती यंदाच्या उन्हाळ्यातून दिसून आली. येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात तब्बल १४ हजार ९४५ पर्यटकांनी ...
नगर परिषदेच्या हातपंप व पंपहाऊसचे पाणी वापरणाऱ्या कुटुंबीयांना विशेष-सामान्य पाणीपट्टी कर लावण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत शुक्रवारी (दि.२८) तसा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता प ...
विद्यार्थी आपल्या समस्या बहुतांश वेळा शिक्षकांकडे सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या समस्या तोंडी सांगण्यापेक्षा लिखीत मांडणे विद्यार्थ्यांना सोईचे वाटते. यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असताना जिल्ह्यातील १६६१ पैकी १७८ शाळांमध्ये तक् ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल ल ...