औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...
पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्ह ...
अहिल्याबाई होळकर यांंचा इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या भावनेतून आपण राज्यात ६५ ठिकाणी स्मारक बांधली असून बाराशे खेडातही अहिल्याबाई होळकराच्या नावाने लहान समाज मंदिरे बांधण्याचा आपला मानस आहे. आज या ठिकाणी ६५ लाख रूपये खर्चाचे पुण्यश्लोक अहिल्याबा ...
तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत. ...
जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी मंगळवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांध ...
शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव आपल्याला मान्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्याने इमाने इतबारे काम केल्याची ग्वाही मी स्वत: देतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत एकजुटीने कामाला लागा. सत्ता असो वा नसो भंडारा-गो ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन, आजारपणातील रजा आदीच्या कायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधान सभेत चर्चा करावी व न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केली. ...
जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमद ...