लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: Vote for the competent opposition - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे

शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती. ...

Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य - Marathi News | Maharashtra Election 2019: The skills of cutpurse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य

दादाकडे दुचाकी तर गोजसकडे तीनचाकी सायकल. दादा पटापटा सायकल मारायचा आणि लहानग्या गोजसला जेरबंद करायचा. ...

Maharashtra Election 2019 ; तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांची जनसंवाद यात्रा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Yashwati Thakur's public relations tour in Tewasa constituency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांची जनसंवाद यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीरिपा, कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र ... ...

४० वर्षांच्या विकासकामांचा बॅकलॉग १० वर्षांत भरून काढला - Marathi News | The backlog of 4 years development work was completed in 5 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४० वर्षांच्या विकासकामांचा बॅकलॉग १० वर्षांत भरून काढला

बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघाचा रवि राणांनी केलेला विकास सरस आहे. मतदारस ...

अमरावती मतदारसंघात विकासकामे केल्याचे समाधान - Marathi News | Satisfaction of development works in Amravati constituency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती मतदारसंघात विकासकामे केल्याचे समाधान

वडाळी परिसरात सुनील देशमुख यांची प्रचार रॅली पोहोचताच घोषणांनी परिसर दुमदुमला. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुनील देशमुख यांनी वडाळी परिसरातील सुदर्शननगर येथील बालवीर आसरा दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून पदयात्रेला सुरूवात केली. यावेळ ...

Maharashtra Election 2019 ; रवि राणांच्या उपस्थितीत नारीशक्ती कृतज्ञता मेळावा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; In the presence of Ravi Rana, a feminine power should be thanked | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; रवि राणांच्या उपस्थितीत नारीशक्ती कृतज्ञता मेळावा

बडनेरा मतदारसंघात प्रत्येक कुटुंबात रवि राणा सदस्य असल्याची भावना बहुतांश महिलांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक भगिनींचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध राहू, असे अभिवचन रवि राणा यांनी मेळाव्यात दिले. ...

Maharashtra Election 2019 ; मतदान कर्तव्यासाठी दिव्यांग मतदारांना मोफत ऑटोरिक्षा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Free auto rickshaws for disabled voters for voting duty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 ; मतदान कर्तव्यासाठी दिव्यांग मतदारांना मोफत ऑटोरिक्षा

शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, ...

Maharashtra Election 2019 ; सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Complete loan waiver to farmers if government comes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना युती सरकारने कर्जमाफी दिली नाही. शेतकरी हतबल झाला आहे. आमचे ... ...

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात महिलांची मते ठरणार निर्णायक - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Determined to have women's votes in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात महिलांची मते ठरणार निर्णायक

महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यांचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच ...