सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या ...
परिसरातील नागरिकांवर १४ दिवस वॉच ठेवण्याकरिता पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आले. या मंडपाकरिता लगतच्या विद्युत खांबावरुन डायरेक्ट विद्युत पुरवठा घेण्यात आल्याने महावितरणकडून कारवाई करीत गोंड प ...
वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात ...
हायरिस्कमध्ये असलेल्या १७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना काहींना वर्र्धा तर काहींना पुलगावात क्वारंटाईन केले. या घटनेमुळे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. रुग्णा ...
अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात ...
शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यां ...
या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात ...
लॉकडाऊन झाल्यापासून शासकीय कार्यालयातील कामाची गती पूर्णत: मंदावली आहे. आता शंभर टक्के उपस्थिती सक्तीची झाल्यावरही अनेक कर्मचारी कामावर हजर नाही. त्यातही कामाचा व्याप जास्त नसल्याने कर्मचारी कार्यालयात केवळ गप्पा करताना दिसतात. तर अनेक जण मोबाईलवर व् ...
शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले. ...