स. सो. खंडाळकर, औरंगाबाद केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच नव्हे तर जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्रांची संकल्पना हळूहळू लुप्त होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आ. सुनील केदार यांना पाठीशी घालत असल्याचा मुद्दा समोर करीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. ...
रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. ...
घर म्हटलं की सासू-सुनेचं नातं हे अग्रस्थानी असतं. सासू आपला हक्क सोडायला तयार नसते आणि नवीन घरात राज्य करायला सून आतूर असते. अशातच खेळीमेळीच्या संसारात भांड्यांचा आवाज यायला लागतो. ...
महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दरदिवशी जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीप ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात जिल्ह्यातील ४२००० रुग्णांची नेत्रतपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती आरोग्य समितीच्या बैठकीत बुधवारी देण्यात आली. ...