तब्बल अकरा महिन्यांनी का होईना शासनाने गत वर्षाच्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे़ खरांगणा परिसरातील एकूण ५६४ शेतकऱ्यांना १० लाख ५० हजार रुपयांची नुकसान ...
गजेंद्र देशमुख/ गंगाराम आढाव , जालना २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत २०११ मध्ये एकूण ३ लाख ४५, ५०३ एवढ्या संख्येने जिल्ह्यातील लोकसंख्येत वाढ झालेली आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेतील नियमबाह्य बदल्या, पदोन्नत्या, समायोजनातील अनियमिततेच्या चौकशीसाठी गुरुवारी शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पथक जिल्हा परिषदेत येऊन धडकले. ...
जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा, खजरी, परसोडी, सावंगी येथील धानाच्या पऱ्ह्यांची पाहणी केली. त्यांनी मोटार पंपने रोवणी करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून ...
लघुपाटबंधारे उपविभाग नवेगावबांध अंतर्गत व सौंदड येथील लघुपाटबंधारे कार्यालयाच्या मध्यमातून सन २०११-१२ मध्ये सौंदड येथील तलावाच्या कामासाठी दिड कोटी रुपये मंजूर झाले होते. ...