सोयाबीन या पिकाचा पीक विमा हप्ता परिसरातील जवळजवळ सर्वच कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी भरला. कधी नव्हे एवढी नापिकी झाली. आता पीक विमा योजनेचा फायदा आपणास मिळेल असे ...
गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा ...
महाआॅनलाईन संस्थेने महा-ई-सेवा केंद्रामार्फत तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात फसवणूक झालेल्या युवकांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे. ...
स्वातंत्र्यापूर्वी व नंतर आरोग्यावरील डॉ़ सुशीला नय्यर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉक्टर असल्याने बापूंनी त्यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी सोपविली. बापूंच्या विश्वासास त्या खऱ्या उतरल्या. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची ...
गोंदिया शिक्षण संस्थेव्दारे संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ...
विविध आजार पसरविणाऱ्या डासांची प्रतिकारक्षमता वाढली असून डास वातावरणाशी समरस झाले आहेत. त्यामुळेच डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा प्रभाव कमी होत आहे, ...