दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी यवतमाळ मार्गावरील किन्ही येथील शेतात उघडकीस आली. ...
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
नगरपरिषदेवर लगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये वाढणाऱ्या नागरिकरणाचा दाब वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा ...
आर्वी पंचायत समिती अंतर्गत टाकरखेड येथे रोजगार हमीची कामे करण्यात आली. परंतु या कामात गैरकारभार करण्यात आल्याची तक्रार तंटामुक्त समिती अध्यक्ष बबन कोल्हे व उपाध्यक्ष सुधाकर सहारे ...
साटोडा ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली साहित्य खरेदी, विकास कामांचा खर्च झालेला निधी याचा तपशील ग्रामपंचायत प्रशासनानकडे माहिती अधिकारात मागविला. ३० दिवसांचा कालावधी ...
सोयाबीन या पिकाचा पीक विमा हप्ता परिसरातील जवळजवळ सर्वच कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी भरला. कधी नव्हे एवढी नापिकी झाली. आता पीक विमा योजनेचा फायदा आपणास मिळेल असे ...