मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याचा कट असून मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही असा इशारा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ...
आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला लगावत देशाची एकात्मता व अखंडतेबाबत कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ...