मुंबई-पुणे एक्सप्रेस व मुंबईत येणाऱ्या रस्त्यांवरील टोल बंद करण्यात करारनाम्यातील अटी-शर्तींमुळे अडचणी आहेत असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...
सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरु असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे. ...
सोन्याचे भाव वधारल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. मात्र गेल्या पंधरवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...