साठवण तलावाचे काम रेंगाळल्यामुळे बारामतीत ऐन सणाच्या काळात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कमी पडलेला पाऊस, लांबलेल्या आवर्तनामुळे पाण्याचे नियोजन करावे लागत आहे ...
वय वर्षे ११... तब्बल ४४ कविता... एवढेच नव्हे, तर हुतात्मा राजगुरू साहित्य परिषदेमध्ये काव्यवाचन. ही प्रतिभा लाभली आहे, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या वर्षा गजानन माकुडे हिला. ...
हापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची चर्चा मध्यंतरी झाल्याने अशा शाळा असलेल्या गावांमध्ये पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत ...
पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार आज प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी ...