राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पुणे जिल्हातून २ लाख ९८हजार ५६ शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक ३४ हजार ७८७ ,शिरुरमधून ३४ हजार ३८८ तर बारामतीतून ३३ हजार ७७६ शेतक-यांनी अर्ज केले आहेत. ...
महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिव ...
रिपब्लिकन पक्षातील गटबाजी काही नवीन नाही परंतू रविवारी कल्याण डोंबिवली रिपब्लिकन युवक आघाडी कार्यकर्ता मेळावा पुर्वेकडील परिसरात पार पडत असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागामध्ये या मेळावाच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासले गेल्याने पक्षातील गटबाजी चव् ...
राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमं ...
बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. ...