ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरूवात केली आहे. भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला आहे. ...
देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या नव्या आदेशानुसार यापूर्वी बंद करण्यात आलेली देशी दारुविक्री (कन्ट्री लिकर) दुकानांचे कुलूप जिल्हाधिका-यांनी स्वत:च्या देखरेखीत उघडावे, याबाबतचे पत्र धडकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ देशी दारू दुकाने पुन्ह ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टभूजा महासरस्वती रुपात पूजा बांधण्यात आली. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस ... ...
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. ...
कोल्हापूर- शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुसळधार पावसातही भाविकांची लांबच लांब रांग ... ...
महसूल विभागानंतर सर्वात महत्त्वाचा गणल्या जाणा-या वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तर क्षेत्रीय वनाधिका-यांची अनेक पदे रिक्त असल्याने वन्यजीव आणि जंगल संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून बहुतांश ठिकाणी वन्यजीव व मानव संघ ...