वैयक्तिक वापराच्या मोटारी व दुचाकींच्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीच्या वाहन विक्रीत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ...
पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. ...
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे. ...
आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. ...
सलग चार दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर आता मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. चार दिवसांच्या पावसानंतर मुंबई शहरासह उपनगरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यासाठी बांधलेले पंपिंग स्टेशन कचऱ्यामुळे बंद पडत होते. मात्र, यासाठी आणलेल्या ट्रॅश ब्रुमचा प्रयोग सफल झाला आहे. ...