भारताने रविवारी वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहज पराभव करत दणदणीत विजय मिळविला असला, तरी या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले गेले आहे. ...
रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलू पाहात आहेत. ...
अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. ...
बुलेट ट्रेन च्या अधिकाऱ्यांनी साम दाम दंड भेद चा वापर करून सुरू केलेल्या अवैैध सर्वेक्षणाला विरोध करणा-या १५ ते २० ग्रामस्थांविरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...