Pulwama Attack: भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी उत्तर प्रदेशात अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही, आता कर्फ्यू लागत नाही. ...
Anna Hajare: राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार आहे, असं पत्रकात म्हटले आहे. याबाबत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी अण्णांच्या विरोधावर भाष्य केलंय. ...
लग्नाला चार वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच नियतीने गाठी तोडल्या. १७ नोव्हेंबर, २०१८ रोजी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचे भूमिपुत्र मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले होते ...
Health Tips: डायबिटीसची समस्या निर्माण झाल्याने शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढू लागते. अशा परस्थितीत ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी डाएटमध्ये काही विशिष्ट्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक ठरते. ...
गॅरेजमध्ये घडतयं एक 'विशेष काम' समाज त्यांना नाकारतो पण त्यांना मिळाली इथे 'स्पेशल कामगिरी' Kolhapur Garage Success story Mahesh Sutar Success story #Kolhapur #Successstory #Garage #Inspiration #lokmat #news #maharashtra Subscribe to Our Channel for ...