Maharashtra Lok Sabha Election 2024: काही संकट आलं तर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जाणारी पहिली व्यक्ती मी असेन, असं विधान मोदींनी केलं होतं. त्यामुळे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेली कटुता कमी होऊन दोघेही पुन्हा एकत्र येतील का, असा प्रश्न ...
या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे..... ...