अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे. ...
वसंत सहकारी साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्याने कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत तसेच अवसायकामुळे आता जिल्हा बँकेचा तोटाही (एनपीए) वाढणार नाही. ...
जामनेर तालुक्यातील बेटावद गावातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शनिवारी दुपारी एका व्हॅनमध्ये अपहरण करीत तिला रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावच्या नवीन बसस्थानकाजवळ सोडून दिल्याचे समोर आले आहे. ...