शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना सुविधा देणारी यंत्रणा राबवावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:04 IST

मतदारांशी थेट संवाद

सेवानिवृत्तांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे सेवानिवृत्तांसाठी व्यासपीठसर्वसामान्यांना मुलभुत सुविधा चांगल्या द्याव्यातकुणाचेही सरकार निवडुन येवो, सर्व सामान्य व्यक्तीला त्या सरकारकडुन रस्ते, पाणी, आरोग्य , स्वच्छता व इतर विकासकामांच्या माध्यमातून प्रभागात सुविधा मिळाव्यात, हीच अपेक्षा असते. आमच्या प्रभागात परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे रस्त्यावरुन चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ््यात तर अतिशय दुरवस्था होऊन, मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते, यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. या स्थानिक मुद्दयांना अनुसरुन लोकसभेला उभ्या असलेल्या उमेदवारांकडुन माझ्या अपेक्षा आहेत.-किशोर सुर्वे, सेवानिवृत्त अधिकारी,स्टेट बँक आॅफ इंडिया, जळगावज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावीशासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.ज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावीशासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.शिक्षक भरती सुरू करावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावाआज शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध असल्या तरी रोजगार संधी मात्र कमी आहेत. तरी सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावेत. गेल्या काही वर्षांपासून बंद ठेवलेली शिक्षक भरती सुरु करावी. सध्या युवकांना कंत्राटपद्धतीवर नोकºया दिल्या जातात. मात्र कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्यांना न देता, कायम स्वरुपी नोकºया द्याव्यात. तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने सर्व त्या उपाययोजना करायला हव्यात, त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. ऐवढीच अपेक्षा ज्येष्ठ मतदार म्हणुन निवडणुकीला उभ्या उमेदवारांकडुन आहे.-पी. डी. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल.

टॅग्स :Politicsराजकारण