समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातील गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पांइट (चढ-उतारस्थळ) इतरत्र हलवला जाऊ नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. ...
जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे. ...
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घटत असून, शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिक बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहे. मात्र, अडीचशे फुटांपर्यंत पाण्याऐवजी नुसताच फुपाटा निघत आहे. ...
रावणवधाच्या गोष्टी करणा-यांसोबत श्रीकृष्ण असावा लागतो, तो त्यांच्याकडे नाही. आगामी निवडणुकीत धनुष्यबाण हाती घेतात, की हाताचा पंजा वर करतात, हेच अजून निश्चित नाही. म्हणूनच त्यांनी अगोदर चिन्ह निश्चित करावे, त्यानंतर आपल्याविरोधात निवडणूक लढवावी, असे आ ...
वाढत्या उन्हामुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांचे हाल होत आहे. तीव्र उन्हात पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाणा-पाणी उपक्रमांतर्गत झाडांवर ठिकठिकाणी प्लास्टिक टोपल्यांमध्ये पाण्याची सुविधा केली ...