शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खून प्रकरणातील आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:58 IST

सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना पकडण्यासाठी गोदीचे पोलीस पथक होते. मात्र ते सर्व जण फरार झाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून रविवारी दुपारी एकाला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना पकडण्यासाठी गोदीचे पोलीस पथक गेले होते. मात्र ते सर्व जण फरार झाल्याचे दिसून आले.रविवारी दुपारी मुद्रेगाव येथे शेतीच्या जुन्या वादातून बाबूराव भगवान राऊत यांना लाठ्याकाठ्यासह लोखंडी टॉमीने मारहाण करण्यात आली होती. त्यातच त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताचे वडील भगवान राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी गोविंद राऊत, गोपाल राऊत, संभाजी राऊत, शिवाजी राऊत, योगेश राऊत, पन्नालाल राऊत, तुकाराम शेजूळ ( बोरगाव, ता. माजलगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस रविवारी तसेच सोमवारी देखील मुद्रेगाव येथे गेले होते, परंतु हे आरोपी तेथून पसार झाले होते.दरम्यान, मयत बाबूराव राऊत यांच्या मृतदेहावर सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी