शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात ना सुटला वाहतूकीचा प्रश्न, ना झालीत महानगरातील दर्जदार रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 21:10 IST

मनपा निवडूणकीतील आश्वासन  : भाजपा सत्ताधारी प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष

ठळक मुद्देजाहीरनाम्यात आश्वासनेआश्वासनांची सद्यस्थिती

चंद्रकांत सोनार    लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोन वर्षापूर्वी मनपा निवडणूकीत १५ सूत्रे विकासाची योजना भाजपाची या मुद्यावर निवडणूक लढविली होती. या विकास जाहीरनाम्यात धुळेकरांना दर्जदार रस्ते, खड्डेमुक्त शहर, मनपाची शहर बससेवा तसेच वाहतूकचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डान पुलानिमित्ती करणार असल्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आली होती. महापालिकवर सत्तेत आल्यानंतर बोटावर मोजण्या इतके प्रश्न दाेन वर्षात सुटू शकले आहे. त्यामुळे आजही धुळेकर नागरिकांना  प्रभागातील व शहरातील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आतातरी सत्ताधारी पक्षाकडून धुळेकरांचे प्रश्न साेडविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

जाहीरनाम्यात आश्वासनेधुळे महापालिका हद्दतील सर्व रस्ते दर्जेदार व खड्डे मुक्त करणार.वाहतूक कोंडी होणार्या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्यशासनाकडे  प्रस्ताव पाठवणार धुळे शहरातील अरूंद व रहदारीच्या रस्त्यांचे रूंदीकरण महापालिकेकडून केली जाणारशहरातील तसेच कॉलनी परिसरातील सर्व रस्त्यांवर पथदिवे बसविणारनागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ बांधणार, स्वंतत्र सायकल ट्रॅकची निमि्ती केली जाणार शहरात सुनियोजित हॉकर्स धोरण राबवून रस्ते अतिक्रमणमुक्त करणार, पार्कीग झाेनचे कोटेकाेर पणे अंमलबजावणी केली जाणार धुळे महापालिकेची सिटी बस सेवा सुरू करणार, शहरात सुसज्य वाहनतळ उभारणार हरात नवीन ट्रान्सपोर्ट हब उभारणार, बंद पडलेले सिग्नल सुरू करणार असल्याचे आश्वासन मनपा निवडणूकीत दिले होते. 

आश्वासनांची सद्यस्थितीशहरात माेजक्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र दोन वर्षात अद्याप पूर्ण झालेले नाही. तर आजही बर्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शहरात काही ठिकाणी कायम वाहतूकीची कोंडी होते. मात्र उड्डाणपूल उभारण्यासाठी कोणताही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही. शहरातील अनेक रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतूकीला अडथडा होत असतांना मनपाकडून दुर्लक्ष केले जाते. एलएडी पथदिवे बसविण्याबाबत दोन वर्षापासून महासभेत चर्चा होत आहे. मात्र अद्याप प्रश्न मागी लागलेला नाही. त्यामुळे  पथदिवे आजही बंद आहेत.नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ किंवा स्वंतत्र सायकल ट्रॅकची निमि्ती  चे आश्वासन दिले होते. मात्र स्थायी किंवा महासभेत हा विषय आलाच नाही.समविषम पार्किंगचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे  दुकानदार बेसमेंटच जागेचा उपयोग पार्किंग व व्यवसाय करतात, मात्र कारवाई होत नाही.सिग्नल व्यवस्था केवळ नावालाच आहे. मुख्य बाजार परिसरातील काही ठिकानी सिग्नल व्यवस्था सुरू आहे. तर शहरातील ८० टक्के सिग्नल आजही बंद अवस्थेत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे