शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

लांबलेल्या पावसाने उडीद, मूग पेरणीस ‘खो’

By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST

दिनेश गुळवे, बीड यावर्षी सरासरीपेक्षा तब्बल महिनाभर उशीराने वरूणराजाचे आगमन झाले आहे. यामुळे खरीपातील उडीद, मूग आदी पिकांचा पेरा अडचणीत आला आहे.

दिनेश गुळवे, बीडयावर्षी सरासरीपेक्षा तब्बल महिनाभर उशीराने वरूणराजाचे आगमन झाले आहे. यामुळे खरीपातील उडीद, मूग आदी पिकांचा पेरा अडचणीत आला आहे. यामुळे कृषी विभागाच्या अंदाजापेक्षा हा पिकांचा पेरा घटणार आहे, तर इतर पिकांचा पेरा वाढणार आहे. अशा काळात शेतकऱ्यांना बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने नियोजनही केले आहे. बीड जिल्ह्यात सरासरी खरिपाचे क्षेत्र ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर आहे. गेल्यावर्षी वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने तब्बल ७ लाख ८७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन तब्बल महिनाभर पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात सापडले होते. आता पाऊस पडू लागला असला तरी काही पिकांच्या पेऱ्यात घट होईल, असा अंदाज कृषी विभागातून व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी पंचांग, पावसाचे नक्षत्र व पाऊस यावर पेरणीचे नियोजन ठरवित असल्याचे शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठलराव कारंडे यांनी सांगितले. यावर्षी मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील मूग, उडीद ही पिके घेण्यास शेतकऱ्यांना अडचण येणार आहे. जिल्ह्यात या पिकांचा पेरा तब्बल वीस हजार हेक्टरवर असतो. आता हे क्षेत्र बाजरी, कपाशी, मका या पिकांकडे वर्ग होईल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. उशिरा पडलेल्या पावसामुळे बाजारीचा पेरा ९८ हजार ५०० हेक्टरवर होऊ शकतो, असा कृषी विभागातून सांगण्यात आले. यामुळे बाजरीचे बियाणेही साहजिकच अधिक लागणार असल्याने बियाणांची मागणीही २ हजार ४६३ क्विंटलने वाढली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरावासध्या शेतकरी पेरणी करू लागले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्ती येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अगामी काळातही अशी आपत्ती आल्यास शेतीपिकांचे मोठे नुकसान होईल. यामुळे अशावेळी मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.पुरेशा ओलीवर पेरणी करावीजिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सध्या समाधानकारक पाऊस होत असला तरी काही ठिकाणी मात्र पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी ओल असेल तरच पेरणी करावी, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक मुळे यांनी व्यक्त केले.