शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर येथून तेलंगणासाठी बस सेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

--- आवारपूर - मुरली ॲग्रो मार्गाचे दुपदरीकरण करा गडचांदूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर ते मुरली ॲग्रो पर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण ...

---

आवारपूर - मुरली ॲग्रो मार्गाचे दुपदरीकरण करा

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर ते मुरली ॲग्रो पर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. हा मार्ग दुपदरी झाल्यास गडचांदूरवरून वणीकडे जाणाऱ्या वाहनांना जास्तचे अंतर मोजावे लागणार नाही. त्यामुळे या रस्त्याची तातडीने निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे.

-----

गांधिनगर - तेजापूर नदी घाटावर पुलाची मागणी

कोरपना : चंद्रपूर- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील गांधीनगर घाटावर पूलांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते पद्माकर मोहितकर व नागरिकांनी केली आहे.या नदी घाटावर पुलाची निर्मिती झाल्यास तेजापूर, आमलोन, गणेशपूर, नेरड , पुरड, कायर, घोंसा आदी गावाला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पर्यायाने या भागातील नागरिक कोरपना बाजारपेठेशी जोडले जाईल. तसेच जाण्या-येण्याची अडचण दूर होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे. सद्यस्थितीत खातेरा पूलाची निर्मिती होत आहे. मात्र हाही मार्ग उलट फेऱ्यांचा व अधिक अंतराचा आहे. त्यामुळे या पूलाच्या निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.