शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील

By निलेश जोशी | Updated: July 1, 2023 11:45 IST

या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले.

बुलढाणा: सिंदखेड राजातील पिंपळखुटा येथे खासगी प्रवाशी बसला झालेला अपघात ही एक भयावयह घटना आहे. आपल्या आयुष्यात अशा पद्धतीचा प्रसंग आपण बघितलेला नाही. या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. वाहनाचा वेग, वाहनाची तंदुरुस्ती याचाही विचार करण्याची अवश्यकता या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाली असल्याचे मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. सोबतच शवगारात जाऊन त्यांनी अपघातामधील मृतकांच्या पार्थिवांची पहाणी केली. यावेळी आ. संजय गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

समृद्धीवर अपघातांची मालिका पहता याची व्याप्ती वाढणार नाही. या महामार्गाची मृत्यूचा सापळा अशी अेाळख होऊ नये यासह असे अपघात होऊ नये यासाठी व्यापक अशा उपायायेजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महामार्गाच्या सुरवातीच्या टप्प्यासह शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. या दुर्देवी घटनेत अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले आहेत. घटनेतील दोषींवर तपासाअंती निश्चितच पोलिस कारवाई करतील. अपघातामध्ये झालेले मृत्यू पहाता तपासाअंती त्याची जबाबदारीही निश्चत होईलच. परंतू त्यासाठी प्रथमत: घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. असे अपघात टाळण्यासाठी प्रसंगी राज्यात कायदा सुद्धा करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही. परंतु प्रथमत: मुतकांची अेाळख, त्यांची डीएनए चाचणीही होणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गGulabrao Patilगुलाबराव पाटीलbuldhanaबुलडाणाAccidentअपघात