भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात. ...
दर्श अमावस्येला मात्र केवळ पितृ, मातृ आणि मातामह म्हणजे आईचे वडील यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध एरव्ही तिथीप्रमाणे केल्या जाणाऱ्या श्राद्धासारखेच करावे. ...