यंदा कोजागिरी पोर्णिमेचा उत्सव १९ ऑक्टोबरला साजरा होणार आहे. असंख्य नागरिक कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. त्यामुळे कोजागिरी पोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. प कोजागिरी पोर्णिमेला आपल्या घरी समृद्धी कशी येईल? त्याबद्दल जर तुम्हाल ...
Kojagiri Purnima 2021 : जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. ...
प्रसिद्ध ज्योतिषरत्न सौ. प्रीती कुलकर्णी यांनी १८ ऑक्टोबर २०२१ या दिवसाबद्दल आपल्याला राशि भविष्याची अचूक माहिती सांगितली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण १२ राशींसाठी १८ ऑक्टोबर २०२१ हा दिवस कसा असणार आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणा ...
प्रसिद्ध ज्योतिषरत्न सौ. प्रीती कुलकर्णी यांनी १७ ऑक्टोबर २०२१ या दिवसाबद्दल आपल्याला राशि भविष्याची अचूक माहिती सांगितली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण १२ राशींसाठी १७ ऑक्टोबर २०२१ हा दिवस कसा असणार आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणा ...
यंदा कोजागिरी पोर्णिमेचा उत्सव १९ ऑक्टोबरला आला आहे. असंख्य नागरिक कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. त्यामुळे कोजागिरी पोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. प कोजागिरी पोर्णिमेला आपल्या घरी समृद्धी कशी येईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक म ...
प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांनी वास्तूमध्ये काय काय काळजी घ्याव्यात? याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी योग्य माणसांची निवड कशी करावी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांनी घरामध्ये आरसा कुठे असावा? याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
निर्णय घेता येणे ही एक कला आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर विशेष बाब ही, की निर्णय घेताना आपली द्विधा मनस्थिती होते. करू की नको, पुढे जाऊ की नको, होकार द्यावा की नकार अशा प्रश्नांनी आपण घेरलेले असतो. दुसऱ्यांचे सल्ले घेतो मनाचा गुंता आणखी वाढवतो ...