शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेच्या गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:09 IST

जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक कॉलेजची वाटचाल यशस्वी चालू आहे. त्यामुळे हे महाविद्यालय संपूर्ण देशात गुणवत्तेत प्रथम क्र मांकावर असल्याचे प्रतिपादन डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : राज्यस्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक कॉलेजची वाटचाल यशस्वी चालू आहे. त्यामुळे हे महाविद्यालय संपूर्ण देशात गुणवत्तेत प्रथम क्र मांकावर असल्याचे प्रतिपादन डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.मंगळवारी सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांचा वाढदिवस व ई-लर्निंगनिमित्त यशवंतराव नाट्यगृहात राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा मेडिकल सायन्सचे चेअरमन डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ.बजरंग भोसले, डॉ.एम.एन. राव, संस्थेचे प्रशासक प्रा.किशोर मचाले, डॉ.भालचंद्र ठाकरे, डॉ. व्ही.आर.कविश्वर, डॉ.एस.एम.देसर्डा, डॉ.पी.वाय. कुलकर्णी, डॉ.जे.डी. पाटील, डॉ.एस.एस.नरवडकर, डॉ.देवेंद्र पाटील, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ. डी.बी. पाटील, डॉ. सुनील पवार, डॉ.विवेक रेगे, डॉ.डी.जी. बागल, डॉ. प्रताप भोसले, डॉ.अमित भस्मे, डॉ. खामीटकर, डॉ.अरूण जाधव, डॉ.ए. डी. दहाड, डॉ.धाकुलकर, डॉ.वानखेडे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी स्व.काकू-नाना व डॉ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले.वैद्यकीय क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शिक्षण केवळ पुस्तकी न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून देणे आवश्यक झाले आहे. भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाची गरज ओळखणे महत्वाचे आहे. शिक्षा, शिक्षण आणि शिक्षक या त्रिसूत्रीवर विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे, असे प्रतिपादन डॉ. मिश्रा यांनी केले.अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी शासकीय उपचार पध्दतीमध्ये आता होमिओपॅथीचे उपचार ही शासकीय स्तरावर देत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा.अरुण भस्मे यांनी केले. डॉ.बजरंग भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीणकुमार यांनी केले, तर आभार डॉ.महेंद्र घोशाळ यांनी मानले. कार्यशाळेस राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांसह विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :educationशैक्षणिकBeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र