मुंबईत ज्या भागातील लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत होते, त्याच भागातून मतदानाला विलंबाच्या तक्रारी कशा आल्या, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे! ...
मध्यंतरी रेल्वेने बुकिंग ओपन केले आणि सगळ्या गाड्या काही क्षणात हाऊसफुल झाल्या होत्या. हे पाहता मतदानाचा टक्का वाढवणे आणि राडेबाजीही होऊ न देणे हे काम प्रशासनाला करायचे आहे. ...
Ramesh Chennithala Interview: आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले. ...
हा निखळ आनंद किती राजकारण्यांनी आजपर्यंत घेतला असेल..? मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील बारा लोकसभा मतदारसंघांमधून किती उमेदवार अशा पद्धतीचा वेगळा लोकसंग्रह स्वतःजवळ ठेवून आहेत..? ...