शहरातील खदान ते कौलखेड ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...
राज्यात अडीच वर्षांची सत्ता उपभाेगलेल्या महाविकास आघाडीला सुरुंग लावून जून २०२२ मध्ये सत्तेत विराजमान झाल्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. ...