शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

विकासासाठी दोन्ही ठिकाणी एकच सरकार असावे

By admin | Updated: July 14, 2014 00:58 IST

अहमदनगर : राज्यात विकास हवा असेल तर केंद्र आणि राज्यात एकच सरकार असले पाहिजे.

अहमदनगर : राज्यात विकास हवा असेल तर केंद्र आणि राज्यात एकच सरकार असले पाहिजे. यामुळे विकासाला चालना मिळते. हाच विचार करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने सत्ता बदल केला पाहिजे, असे मत केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री राधाकृष्णन् यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर राधाकृष्णन् यांनी नगर येथे खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सत्तेत बदल झाला तरच विकास होईल. दोन्हीकडे दोन सरकारे असतील तर जनतेचे नुकसान होते. राज्यातील जनतेने भाजपाला साथ दिली तर त्यांचा फायदाच होईल. लोकांना आता विकास हवा आहे. विकासासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. चांगली भावना असली की कठोर निर्णय लोक सहन करतात. रेल्वेची भाडेवाढ अपरिहार्य होती. ही भाडेवाढ काही एक दिवसात झालेली नाही. निवडणुका डोळ््यासमोर ठेवून यूपीए सरकारने भाडेवाढीची अंमलबजावणी केली नाही. येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे, रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा झालेली दिसेल. मोदी सरकारचा अर्थसंकल्प चांगला आहे. त्यामध्ये शेती आणि युवकांच्या विकासावर भर दिला आहे. अर्थसंकल्पात विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचा विकासासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे देशाचा विकास दर ५ टक्क्यांनी निश्चितच वाढणार आहे. सरकारचे ५० दिवस आशादायी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) कॉरिडॉरमुळे नगरला फायदादेशाच्या गोल्डन कॉरिडॉरमध्ये पुण्याबरोबरच नगरचाही समावेश आहे. या कॉरिडॉरचे मुख्यालय पुणे येथे होणार आहे. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या नगरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. राहुरी-पारनेर-नगर एसईझेडमध्येराहुरी-पारनेर-नगर या तालुक्यांचा एसईझेडमध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी मंत्री राधाकृष्णन् यांच्याकडे केली. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे राधाकृष्णन् म्हणाले.