शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातून आलेल्या पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:11 IST

अहमदनगर : परदेशातून आलेल्या नगरमधील पाच प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार निगरानीखाली ठेवले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. त्यामुळे कोरोनाबाबत अफवा पसरवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : परदेशातून आलेल्या नगरमधील पाच प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार निगरानीखाली ठेवले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. त्यामुळे कोरोनाबाबत अफवा पसरवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.कोरोना विषाणूबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत जिल्हाधिकाºयांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. केवळ खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. १ मार्च रोजी दुबईवरून जे चार नगरकर आले होते, ते एकाच कुटुंबातील आहेत. त्यांची तपासणी करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने तपासणी केली असता, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना त्यांच्या घरीच आरोग्य पथकाच्या निगरानीखाली ठेवले आहे. तसेच १३ दिवसांपूर्वी इटलीहून केडगाव येथील तरूण आला होता. तोही निगरानीखाली आहे. कोरोना रूग्णाच्या संपर्कात कोणी आले असेल तर त्याला कोरोनाची लागण झाली किंवा कसे हे पाहण्याचा कालावधी १४ दिवसांचा असतो. जे नगरकर दुबई व इटलीवरून आले आहेत, त्यांना अनुक्रमे ११ व १३ दिवस झालेले आहेत. आणखी दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यावरील निगरानी काढून घेतली जाईल. दुबईहून आलेल्या कुटुंबातील दोन मुले नंतर शाळेत गेली होती. खबरदारी म्हणून त्या शाळेतील मुलांचीही तपासणी केली आहे. सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप एकही रूग्ण नाही, हे स्पष्ट झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.