Next

भाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:21 PM2018-10-22T20:21:29+5:302018-10-22T20:21:57+5:30

वणी ( यवतमाळ ) : भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे काँग्रेस आणि आताचे ...

वणी ( यवतमाळ ) : भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे काँग्रेस आणि आताचे भाजपा सरकारदेखील थापाडे आहे, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.