Next

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा खा. भावना गवळींना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 03:07 PM2018-06-18T15:07:37+5:302018-06-18T15:08:20+5:30

यवतमाळ - बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा येथे अमृत योजनेची पाईप लाईन फुटल्याने शेतीचे नुकसान झालेल्या शेतक-यांनी सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ -वाशिम ...

यवतमाळ - बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा येथे अमृत योजनेची पाईप लाईन फुटल्याने शेतीचे नुकसान झालेल्या शेतक-यांनी सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.