Next

मुसळधार पावसामुळे राजापूर बाजारपेठेच्या दुकानांमध्ये पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 08:55 AM2019-07-23T08:55:23+5:302019-07-23T08:55:58+5:30

राजापूर- काही तासात पडलेल्या मुसळधार पावसाने राजापूर शहराच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पडणा-या मुसळधार ...

राजापूर- काही तासात पडलेल्या मुसळधार पावसाने राजापूर शहराच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पडणा-या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर आला आहे. अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले असून, पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.