Next

दुष्काळग्रस्तांसह निराश्रितांना पादचारी पुलाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:34 PM2019-06-03T16:34:24+5:302019-06-03T16:34:52+5:30

नवी मुंबई : मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांसह बेघर नागरिकांसाठी सानपाडा पादचारी पूल आधार बनला आहे. स्मार्टसिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी हाच ...

नवी मुंबई : मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांसह बेघर नागरिकांसाठी सानपाडा पादचारी पूल आधार बनला आहे. स्मार्टसिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी हाच सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे. (व्हिडीओ- संदेश रेणोसे)