Next

नाशिकहून निघणारे शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईत घोंगावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:33 PM2019-02-20T18:33:16+5:302019-02-20T18:42:47+5:30

नाशिक : किसान सभेच्या वतीने नाशिक -मुंबई असा लॉँग मार्च बुधवारी (दि.२०) मुंबईनाका येथील महामार्ग बसस्थानकातून काढण्यात येणार आहे. ...

नाशिक : किसान सभेच्या वतीने नाशिक -मुंबई असा लॉँग मार्च बुधवारी (दि.२०) मुंबईनाका येथील महामार्ग बसस्थानकातून काढण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने शेतकरी , आदिवासी बांधव बिऱ्हाड घेऊन सहभागी असून सायंकाळच्या सुमारास येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा प्रस्थान करणार आहे. या मोर्चासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सुमारे दीड ते पावणेदोन हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे.