Next

'एअर स्ट्राइक'नंतर मुंबईला सुरक्षा कवच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 12:53 PM2019-02-27T12:53:28+5:302019-02-27T12:56:19+5:30

मुंबई  -  भारतीय हवाई दलाने  नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी ...

मुंबई  -  भारतीय हवाई दलाने  नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. मंगळवारी सकाळी हवाई दलाच्या यशस्वी कारवाईची माहिती समोर आली. या कारवाईमुळे पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. प्रामुख्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या  मुंबईसह  सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे