Next

भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:40 PM2019-02-15T12:40:44+5:302019-02-15T12:41:42+5:30

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल असे ...

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.