Next

दुष्काळामुळे एप्रिल, मे महिना कठीण जाणार; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:15 PM2019-03-08T12:15:59+5:302019-03-08T12:16:26+5:30

जळगाव  - लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते या भीतीने राज्य सरकार काल पासून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मात्र, ...

जळगाव  - लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते या भीतीने राज्य सरकार काल पासून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मात्र, राज्याचे महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील  यांनी आचारसंहिता लागू व्हायला अद्याप दोन दिवस बाकी असल्याचे सांगत जिल्हा स्तरावरील होत असलेल्या लगबगीला काहीसा दिलासा दिला आहे. याचबरोबर त्यांनी 2022 नंतर लोक श्रीमंतीकडे वाटचाल करतील अशी भविष्यवाणीही करून टाकली आहे.