Next

अनेक अडचणींना सामोरे जाऊनही भारत-व्हिएतनामचे संबंध कायम- उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:05 PM2019-05-10T17:05:44+5:302019-05-10T17:06:26+5:30

अनेक अडचणींना सामोरे जाऊनही भारत-व्हिएतनामचे संबंध कायम असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत. ...

अनेक अडचणींना सामोरे जाऊनही भारत-व्हिएतनामचे संबंध कायम असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत.