Next

दिनेश कार्तिकचा हा खराब विक्रम

भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव अवघ्या ...

भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला.या सामन्यात सर्वात खराब कामगिरी झाली ती दिनेश कार्तिकची. कार्तिक 18 चेंडू खेळला मात्र एकही धाव काढू शकला नाही. या कामगिरीमुळे त्याच्या नावे एक खराब विक्रम नोंदवला गेला आहे.

टॅग्स :