Next

Asian Games 2018: मिक्स रिलेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या अरोकिवाराजीव यांची पहा मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:06 PM2018-08-28T21:06:42+5:302018-08-28T21:07:59+5:30

भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताने 4 बाय 400 मी. हे अंतर पार करण्यासाठी 3:15.71 मिनिटे एवढा वेळ लागला.

ठळक मुद्देया कामगिरीनंतर अरोकिवाराजीव यांनी मुलाखतीमध्ये हिमाला पडल्यामुळे जखम झाल्याचे सांगितले. तरीही तिने चांगली कामगिरी केली. मिक्स रिलेमध्ये एक वेगळा अनुभव मिळाला.

भारताच्या हिमा दास , पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताने 4 बाय 400 मी. हे अंतर पार करण्यासाठी 3:15.71 मिनिटे एवढा वेळ लागला. या कामगिरीनंतर अरोकिवाराजीव यांनी मुलाखतीमध्ये हिमाला पडल्यामुळे जखम झाल्याचे सांगितले. तरीही तिने चांगली कामगिरी केली. मिक्स रिलेमध्ये एक वेगळा अनुभव मिळाला.