शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूदनव्या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्राचा विकासदर 4.1 टक्के इतका असेल.शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे.शेतक-यांचे उत्पन्न 5 वर्षांत होणार दुप्पट