ही आहेत भारतातील दुर्गम तीर्थक्षेत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 04:17 PM2018-06-22T16:17:39+5:302018-06-22T16:17:39+5:30

अमरनाथ - जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या अमरनाथ देवस्थानाची यात्रा सर्वात कठीण मानली जाते.

वैष्णौदेवी - माता वैष्णौदेवी मंदिराची यात्राही भक्तांची परीक्षा घेणारी असते.

हेमकुंड साहीब - उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या हेमकुंड साहीबचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 19 किमीची चढण चढावी लागते.

बद्रिनाथ - दोन पर्वतांच्या मध्ये असलेल्या बद्रिनाथ मंदिराचा मार्गही खडतर मानला जातो.

कैलास मानसरोवर - पवित्र मानल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेसाठीही खडरत मार्ग पार करावा लागतो. या यात्रेचा रस्ता चीनमधून जातो.

टॅग्स :बातम्याnews