4607_article

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 10:22 PM2016-03-31T22:22:13+5:302016-03-31T15:22:13+5:30

बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडूनही जीवनात यशस्वी झालेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणे हे चांगले आहे. कल्पना करा बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे पदवी नाही म्हणून जर त्यांच्या कंपनीच्या भागधारकांनी त्यांना नाकारले असते तर? उच्च शिक्षण हा यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते शिक्षण आणि कौशल्य यांना जोडले जाऊ शकत नाही. त्यांनी केलेले परिश्रम आणि कामावरील निष्ठा त्यांना सर्वोच्च मार्गावर घेऊन गेली. शिक्षण अर्धवट सोडलेल्या यशस्वी लोकांची माहिती या ठिकाणी देत आहोत...